आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Sericulture Farming : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यात संशोधन–विस्तार कार्य, शेतकरी प्रशिक्षण आणि विद्यार्थी कौशल्य विकासाबाबतचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) शनिवार (दि.२२) नोव्हेंबर रोजी करण्य ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.२६) नोव्हेंबर रोजी एकूण १२९९३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हालवा, २१८०७ क्विंटल लाल, १२५९० क्विंटल लोकल, ५५५ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, १००० क्विंटल पोळ, ७२३२३ क्विंटल उन्हाळ कां ...
जळगाव जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. याउलट, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मात्र तब्बल १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचा विमा काढण्यात आला आहे. ...
भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) हमीभावाने खरेदी सुरू झाली असली तरी, खासगी बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सीसीआयच्या किचकट अटी-शर्तीमुळे शेतकऱ्यांचा कल खासगी बाजाराकडे अधिक दिसून येत आहे. ...
Til Market Update : अकोला बाजार समितीत तिळाच्या आवकेत मोठी घट नोंदवली गेली असून, केवळ १२ क्विंटल आवक (Till Awak) झाल्याने दरात उसळी दिसून आली आहे. उत्पादन कमी असल्याने व्यापाऱ्यांची मागणी वाढली असून तिळाचा कमाल भाव प्रतिक्विंटल १० हजार २२५ रुपयांवर ...
Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायी घडामोड समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदी केंद्रांवर आवक दिवसेंदिवस वाढत असून, हमीभावाने खरेदीला चांगला वेग मिळत आहे. (Kapus Kharedi) ...
१० जून रोजी लावणी करूनही आजघडीला तुरीच्या झाडाला फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळविले असता, त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. फवारणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...