तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. ...
Sugarcane Farmers Crisis : कष्टाने पिकवलेला गोड ऊस विक्रीच्या वेळी शेतकऱ्यांना कडू अनुभव देतो आहे. दरातील तफावत, वजनातील फसवणूक आणि देयकातील विलंबामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून एकसमान दराची मागणी जोर धरू लागली आहे. (Sugarcane Farmers Crisis ...
Krushi Yantrikaran Yojana : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना शेतीची उत्पादकता वाढवणारी ठरली असली, तरी अनुदान वितरणातील विलंबामुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रश्नांकित झाली आहे. फुलंब्री तालुक्यात ६२३ शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केली असून, त्यातील बहुसंख्य ...
Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिक सध्या वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव घेत आहेत. विदर्भात थंडीचा कडाका वाढला असताना, कोकणात दमट हवामान जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळ ...