Maharashtra Weather Update : राज्यात थंडी गायब होऊन अचानक हवामानाचा रंग बदलला आहे. ढगाळ वातावरण, उकाडा आणि अवकाळी पावसाचा धोका वाढला असून, प्रजासत्ताक दिनापर्यंत ७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा थेट फटका शेतकऱ्यांना ब ...
Kapus Kharedi : कापूस खरेदीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 'सीसीआय'कडून सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत निकष पूर्ण न झाल्याने हजारो शेतकऱ्यांची नोंदणी थेट रद्द करण्यात आली आहे. नेमके कोणते निकष अपूर्ण राहिले आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा ...
Watermelon Seed : बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील वाडेगाव गावात टरबूज बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत झालेला करार प्रत्यक्षात अमलात येत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Watermelon Seed) ...
Orange Orchard Management : संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, महागड्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Orange Orchard Management) ...
Makka-Jowar Kharedi : राज्यात मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीचे स्वप्न दाखवून सरकारकडूनच आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन महिन्यांपासून ३५.५८ कोटी रुपयांचे चुकारे रखडल्याने हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.(M ...
शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, शेळी आदींमार्फत दुधाची निर्मिती होते. मात्र दूध फार काळ सुस्थितीत राहत नाही. दूध अल्प वेळेत खराब होतं. मात्र दूध कंपन्या विक्री करत असलेले दूध जवळपास ५-७ दिवस टिकवण क्षमतेचे असते! ते कसे जाणून घेऊया. ...