बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क् ...
खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...
Banana Export : पारंपरिक शेतीपुरती मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतमाल थेट परदेशी बाजारपेठेत पोहोचू शकतो, हे तळेगाव बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी विलास खारोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Banana Farming Success Story) ...
Fodder Shortage : चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांनी एक नवा मार्ग शोधला आहे. तूर पिकांच्या सोंगणीच्या बदल्यात मजुरी न घेता कुटार मिळवण्याची पद्धत सध्या अनेक गावांमध्ये रूढ होत असून, या 'नव्या फंड्या'मुळे पशुपालकांना चाऱ्याचा आधा ...
Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. ...
Fake Maize Seeds : मक्याचं बियाणं फसवं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पेरणी व उगवण व्यवस्थित झाली तरी काढणीच्या वेळी कणसात दाणेच न भरल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित बियाणे कंपनीविरोधात ...