मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरीसह सर्कलमधील अनेक गावांमध्ये तसेच जंगलालगतच्या शेतांमध्ये रानडुक्कर व निलगाय यांसारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरू असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ...
Cattle Feed Benefits : भारतामध्ये दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांच्यावर आधारित हा व्यवसाय लाखो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. दुग्धव्यवसाय यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य, योग्य संगोपन व ...
गायवळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत धरणावरील तब्बल २० मोटारपंपांच्या तांब्याच्या तारांची रात्रीतून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, १६ शेतकऱ्यांना याचा फटका ...
Success Story : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रताळी काढणीला वेग आला आहे. शेतकरी ओंकारसिंह शेखावत यांनी ५ एकरात रताळीचे पीक घेतले आहे. सध्या मजुरांच्या साह्याने रताळी काढण्याचे काम सुरू असून, एकरी २५० क्विंटल उत्पादन निघत असल्याचे शेखावत यांनी सांगित ...