krushi yantrikikaran yojana कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानावर शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप केले जाते. कोळप्यापासून ते हार्वेस्टिंग यंत्रापर्यंत विविध अवजारे दिली जाणारी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ...
- खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारावे, या हेतूने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबविण्यात येत आहे. ...
telbiya anudan yojana राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) हे खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी तयार केले गेले आहे. ...
Sinchan Vihir : सिंचन सुविधेचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धक्का देणारी बाब अशी की, शासनाने विहिरींची कामे अपूर्ण राहिल्यामुळे 'नरेगा' पोर्टलच लॉक केले आहे. यामुळे नवीन सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर करता येत नसल्याने अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. ( ...