अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला. ...
पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे. मात्र, साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा ऊस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठ ...
मागील काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील कर्मचाºयांनी आंदोलन केले. ...
अपघात झाल्यानंतर १०८ हा टोल फ्री क्रमांक लावल्यास त्वरित रुग्णवाहिका येते. या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे आॅटोंवर स्टिकर लावण्यात येत असून, त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळ ...
शेतकºयांना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकºयांनी १२ डिसेंबरपासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...