कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. ...
मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या ...