दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो म्हणजे दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची खिल्ली उडवली. ...
पारसिक बोगद्यावरील त्या धोकादायक भिंतीची आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठाणे महापालिका पुनर्बांधणी करणार आहे. रेल्वेची कुठलीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने पारसिक ...
आदिवासींचे अन्न इतर भागांतल्या नागरिकांपेक्षा निराळे असते. त्यातील पोषकता आणि गरजही सारखी नसते, याचा विचार करून यासंदर्भात त्यांना मिळणाऱ्या अन्न आणि पोषकतेवर ...
ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून ठाणे जिल्ह्यात शुक्र वारी दुपारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने दमदार हजेरी लावत वाहतुकीसह सरकारी यंत्रणांची दाणादाण उडवली. नालेसफाईचे दावे तर ...
प्रदूषणाच्या विळख्यामुळे डोंबिवली घुसमटली आहे. येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या शहराचे भोपाळ होईपर्यंत वाट पाहू नका. बेचिराख होण्यापूर्वीच डोंबिवलीला वाचवा, अशी ...
वेळ आली होती पण काळ आला नव्हता, याचा प्रत्यय कोपरी ब्रीजवर झालेल्या घटनेत आला. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या भावी नवरदेवाला ...
मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले ...
दहीहंडीमध्ये लावण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाकडूनच स्पष्टीकरण घेऊन या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. ...