एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे. ...
कळवा येथील एका २५ वर्षीय विवाहितेवर त्याच परिसरात राहणा-या महाजन नावाच्या व्यक्तीने ती घरात एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच घडला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेस गेल्या पाच वर्षांत विविध कर वसुलीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न पाहता 90 कोटींच्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळालेले नाही. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. 17 मिनिटे ही बैठक झाली. ...
हर घर मे बिजलीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. परंतु पावसाळा संपत नाही तोच ठाण्यासह, नवी मुंबई आणि मुंबईच्या काही भागात तात्पुरत्या भारनियमनाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. ...
सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेकडून शहरातील विरंगुळा केंद्राचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एक दिवसाचे पर्यटन सहलीच्या माध्यमातून लवकरच घडविले जाणार असल्याची ग्वाही महापौर डिंपल मेहता यांनी पालिकेने १ आॅक्टोबरच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गुरुवारी मॅक ...
मुंब्य्रासारख्या भागातील रेती बंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने पाणीपट्टीत किमान ३ रुपये वाढ करण्याचा विचार सुरू केला असून नवीन १० टक्के रस्ता करासह स्वच्छता लाभ व साफसफाई कर लागू करण्याचे संकेत दिले आहेत. ...