आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रितेश मेहरुल या विवाहित तरुणाने खारटन रोड येथील एका तरुणीच्या नातेवाईकाच्या घरात पेटता बोळा फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला. त्याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हह्यातील सुमारे २६ शिक्षकांना आता रिक्त् असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर आकृतीबंध निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन अटी व शर्तींच्या अधीन करण्याचा शासन आदेश उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १ आॅक्टो ...
गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले. माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षात कोट्यावधींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे. ...
मुरबाडमधील इंदे गावातील बाळाराम वाघ (वय 21) या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच ते दोघे 28 सप्टेंबरपासून बोपत्ता झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ...
डॉ. प्रकाश खांडगे व डॉ.जालिंदर भोर ठाणे महानगरपालिकेच्या ‘ठाणे भूषण’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांचा ‘ठाणे गौरव’, ‘ठाणे गुणीजन’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...
महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात ...