आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
upi fraud cases : ऑनलाइन व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे आपल्यामध्ये क्रांतीसारखे आले आहे. यूपीआयने भारतात व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. ...
विख्यात नाटककार राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला’ या नाटकात एक मर्मभेदी वाक्य आहे. ते लिहितात की, ‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’, नाटकातील हे वाक्य विलक्षण आहे. ...