जगातील सर्वांत श्रीमंत बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला(बीसीसीआय) आयपीएल आयोजनाअभावी तब्बल ४ हजार कोटींचा फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...
ईसीबीचे क्रिकेट संचालक अॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील. ...
नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) कोविड-१९ महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुढील वर्षी सिन्थेटिक शटलचा वापर करण्याच्या आपल्या योजनेला ... ...
कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेचे आयोजन शक्य होईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलत २०२२ साली ही स्पर्धा खेळवली जावी, हा प्रस्ताव आयसीसीच्या २८ मे रोजी होणाºया बोर्डाच्या बैठकीत ...