India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ...
अहमदाबाद : भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने प्रदीर्घ कालावधीपासून विक्रमाबाबत विचार करण्याचे सोडले आहे. भारतातर्फे खेळताना उपयुक्त योगदान देण्यासाठी ... ...
चॅपेल यांनी एका वेबसाइटवर लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले की, भारताने कसोटीमध्ये तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला. कारण चेन्नईत ज्यो रुट शिवाय एकही फलंदाज फिरकी विरोधात चांगला खेळू शकला नव्हता. ...
कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने सुरुवातीला मुंबई व अहमदाबादला पसंती दिल्याचे वृत्त होते. साखळी सामने मुंबईतील चार स्टेडियम्समध्ये, तर प्ले ऑफसह अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळविण्याची योजना होती. ...
‘प्रसारणकर्त्याचे तीन दिवस खराब झाले तरी त्याला पैसे मोजावेच लागले. अशावेळी प्रसारणकर्ते नाराज असतील. पुढील कसोटीचे प्रसारण करण्याआधी दोनदा विचार करतील. ...