शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. ...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे ... ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे. ...
कणकवली तालुक्यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत सहकाऱ्यांसह कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राजक्ता प्रकाश कदम (४६, रा. कलमठ, कणकवली) या महिलेला सोमवारी अटक केली. तब्बल १ कोटी २२ लाख ६६ ह ...
तळवडेत अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे तरुण पिढी गैरमार्गांकडे वळू लागली आहे. जर गोव्यातून येणारी दारू बंद केली तर तळवडेत दारू विक्री होण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच गोव्यातून येणारी अवैध दारू रोखा ...
पहिले लग्न झालेले असताना त्याची जाणीव न करून देता दुसरे लग्न करून त्या पत्नीचा छळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पुळास येथील संभाजी रामा निकम (४७) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार त्याची द ...
गेल्या पाच वर्षांपासून विनावापर धूळखात पडलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा अखेर सोमवारी गृहप्रवेश झाला. दोडामार्गचे चाळीसावे तहसीलदार म्हणून महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी निवासस्थानाच्या ...
मळेवाड-कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आल्याने गेले काही दिवस चाललेल्या सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठराव घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. अकरा सदस्यांची संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास ठरावासाठी न ...
क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ ...