आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रत्येक रस्त्यावर, गल्लीबोळात आडवे बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच एखाद्या व्यक्तीला सदर बझारमध्ये प्रवेश दिला जात आहे. सातारा शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ड्रोनद्वारे परिसरात चाचपणी केली. ...
या परिस्थितीत शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक किंवा पोलिसी कारवाई करण्याचे अधिकार देखील शासनाने या समितीला दिले आहेत.तरीही या अधिकारांचे पालन ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. अजूनही जिल्हाबंदी आदेश कायम असताना बरेचशे ल ...
. मात्र शेंगांनी लगडलेली झाडे वादळी वाºयाने मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंत पवार यांचा शेतकरी मुलगा संदीप ऊर्फ चंद्र्रकांत पवार यांनी केली आहे. ...
संबंधित कोरोना बाधित महिलेचा सिव्हिलमध्ये वावर होत होता. त्यामुळे बरेच कर्मचारी या महिलेच्या निकटसहवासात आले असण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे. ...
कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून ...
देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे. ...