आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवजयंतीनिमित्त येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर विविध गडांवरुन आणलेल्या मशाली ठेवण्यात आल्या होत्या. शिवभक्तांच्या गर्दीने ... ...
खटाव : खटावमध्ये शिवजयंती उत्सव कोरोनाच्या नियमांचे पालन करत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये असलेल्या शिवाजी ... ...
सातारा : पाटण तालुक्यातील डफळवाडी ग्रामस्थांच्या गेल्या ९२ वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीच्या पाण्याच्या वहिवाटीस गावातील गुंडांनी विरोध केल्याने ग्रामस्थ ... ...