आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजापूर : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार बंद राहिल्याने शुक्रवारी राजापूरची बाजारपेठ कडकडीत बंद होती. दरम्यान, प्रशासनाकडून अचानक ... ...
रत्नागिरी : गुरुवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चांगलाच दणका दिला जात ... ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी दुपारी शहरानजीकच्या उद्यमनगर भागातील जिल्हा महिला रुग्णालयात जावून तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. ... ...