shivsena, Narayan Rane, politics, bjp, ratnagirinews शिवसेनेला शह देण्यासाठी आणि शिवसेनेतील अस्वस्थ लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाची आस धरली आह ...
Highway, Water, Rajapur, Ratnagirinews मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे गेले वर्षभर तालुक्यातील कोदवली तेथील एक स्वच्छ पाण्याचा झरा सर्वांचे खास आकर्षण बनला आहे. या झऱ्याला शुध्द व स्वच्छ पाणी येत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे अ ...
Divyang, ratnagirinews आपल्या स्वमग्न मुलाचे पालनपोषण आयुष्यभर करावयाचे आहे, त्यादृष्ष्टीने प्रयत्न करतानाच इतर अशा मुलांसाठी प्रयत्न करायला हवेत, या उद्देशाने सुरेखा पाथरे यांनी २०१३ साली आस्था सोशल फाऊंडेशनची निर्मिती केली. ही संस्था अशा मुलां ...
Divyang , Disability Development, ratnagiri जन्मत: अस्थिव्यंगाने ग्रस्त असलेल्या तेजसचे पालनपोषण करताना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागली. मात्र, आपल्या दिव्यांगत्वावर मात करून तेजसने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. ...
Coronavirus Unlock, ratnagirinews कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६ ...
goverment, ratnagirinews, फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची अखेर सुखरुप सुटका झाली आहे. यामध्ये १४ भारतीय, ५ बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. १४ भारतीयांमध्ये रत्नागिरी, दापोली, मंडणगड येथील ...
Vinayak Raut, Devendra Fadnavis, Narayan Rane, Ratnagiri दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप ...
Ratnagiri, Farmer, fisherman गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यात मत्स्य शेती प्रकल्प रा ...
Jaitapur atomic energy plant, Vinayak Raut, Ratnagiri जैतापूर येथे कोणताही अणुुऊर्जा प्रकल्प होणार नाही. मात्र, येथील संपादीत जागेत केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. यातून रोजगार निर ...