अलिबाग- मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे दरम्यानच्या चार आॅप्टिकल फायबर केबल्स(ओएफसी) खंडाळा ते लोणावळ्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील जेसीबीने खोदकामादरम्यान तोडल्या आहेत. ...
दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत ...
रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत. ...
राज्यभरात ५८ मोर्चे काढून देखील सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताहि ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली ...
रायगड जिल्ह्यातील अनेक विभागात सुरू असलेला पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये २० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रकल्पबाधित झालेल्या गणेशपुरी-सिद्धार्थनगर येथील मागासवर्गीयांच्या १५८ घरांचे सिडकोच्या माध्यमातून पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
शासनाचे बियाणे पुरवठा करणाºया महाबीजकडून यंदाच्या खरीप हंगामाकरिता सुवर्णा आणि जया जातीच्या भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पुरवठा अपुºया प्रमाणात झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...