लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छता मोहिमेने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरवात - Marathi News | Cleanliness campaign started by Shivrajyabhishek Day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वच्छता मोहिमेने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरवात

दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत ...

जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन - Marathi News | Water scheme successful in 550 villages; Accurate planning due to public education and labor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत. ...

मान्सून पर्यटन, ट्रेकिंगसाठी नोंदणी सक्तीची - Marathi News |  Monsoon tourism, registration for trekking is compulsory | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मान्सून पर्यटन, ट्रेकिंगसाठी नोंदणी सक्तीची

पर्यटनासाठी गड-किल्ल्यांवर आलेले पर्यटक अनेकदा रस्ता न सापडल्याने जंगलात भरकटतात, तर काही जण डोंगर दऱ्यांची अचूक माहिती नसल्याने जीवास मुकतात. ...

मराठा क्रांती मोर्चाची आज पाचाडमध्ये राज्यव्यापी बैठक - Marathi News |  Statewide meeting of Maratha Kranti Morcha today in Panchal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मराठा क्रांती मोर्चाची आज पाचाडमध्ये राज्यव्यापी बैठक

राज्यभरात ५८ मोर्चे काढून देखील सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताहि ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

उमटे धरणामुळे गावांना धोका; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Villages risk due to common damages; Neglect in the administration of the villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणामुळे गावांना धोका; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

तब्बल ४९ वर्षांनी सरकारचे खारभूमी विकास मंत्री खारेपाटात - Marathi News |  In Kharapat, the Kharapandi Development Minister of the government after 49 years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तब्बल ४९ वर्षांनी सरकारचे खारभूमी विकास मंत्री खारेपाटात

अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली ...

३६ गावे, १६५ वाड्यांसाठी २० टँकर - Marathi News |  36 tankers, 20 tankers for 165 wards | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३६ गावे, १६५ वाड्यांसाठी २० टँकर

रायगड जिल्ह्यातील अनेक विभागात सुरू असलेला पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये २० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. ...

विमानतळबाधित सिद्धार्थनगरचे १५८ प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत - Marathi News |  Waiting for 158 project-affected rehabilitation of Siddhartha Nagar, Airport-bound | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधित सिद्धार्थनगरचे १५८ प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रकल्पबाधित झालेल्या गणेशपुरी-सिद्धार्थनगर येथील मागासवर्गीयांच्या १५८ घरांचे सिडकोच्या माध्यमातून पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, पेरणीच्या तोंडावर भात बियाण्यांचा तुटवडा - Marathi News |  Suddenly the rain falls on the farmers, the scarcity of rice seed in the mouth of the sowing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, पेरणीच्या तोंडावर भात बियाण्यांचा तुटवडा

शासनाचे बियाणे पुरवठा करणाºया महाबीजकडून यंदाच्या खरीप हंगामाकरिता सुवर्णा आणि जया जातीच्या भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पुरवठा अपुºया प्रमाणात झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...