अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस् ...
कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने ९०० चा आकडा पार केला आहे. आजपर्यंत तालुक्यात ९०४ कोरोना रुग्ण वाढले, तर ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानेच काही मंडळे, संस्था आणि काही पक्षांची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे, यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. ...
गणेशोत्सवाच्या कालावधीत गर्दी होणार हे गृहीत धरून सरकार आणि प्रशासनाने विविध निर्बंध व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बाप्पाचे आगमन अगदी साधेपणाने झाले. ...
महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळली असून, ही दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरची नार्को टेस्ट करावी ...
आत्महत्या करण्यास गेलेल्या एका महिलेला, तिच्या लहान बाळासमवेत प्रसंगावधान दाखवत गस्त घालताना पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यापासून वाचविले. त्यामुळे महिलेसोबत चिमुरड्या बाळाचे प्राण वाचले आहेत. ...