शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...
विमाननगरमधील आनंद विद्यालयात दहावीच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिका नववीतील मुलींकडून तपासून घेतल्याप्रकरणी शाळेकडून शिक्षकाला नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला आहे. ...
घरी आई-वडिलांकडून मारहाण केली जाते... शाळेबाहेर टोळके त्रास देते... शिक्षक छेडछाड करतात... मित्र-मैत्रिणींकडूनच दुजाभाव केला जातो... व्यसनी मित्रांची संगत... अभ्यासात कमी... ...
मोठ्या रस्त्यांपासून ते गल्लीबोळही सिमेंटचे करण्याची टूम गेल्या काही वर्षांत शहरात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने शहरातील भूगर्भ जलपातळी खालावू लागली आहे. ...
गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ...
राज्यात गुरुवारी स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले ...