भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचा धोका वाढला आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण होते. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...
Mumbai Local Central Railway Set New Record: गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर किती लोकल ट्रेन वाढल्या, किती स्थानके वाढवण्यात आली, वंदे भारत ट्रेनची संख्या किती झाली? सविस्तर जाणून घ्या... ...
डिजिटल युगात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचलले आहे. महिलांबाबत अश्लील व्हिडिओ, ई-मेल, आक्षेपार्ह मजकूर किंवा फोटो सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमातून पसरवणे, तसेच ते व्हायरल करण्या ...
भारतीय आहारसंस्कृतीत जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय ही एक साधी पण अत्यंत परिणामकारक पद्धत मानली जाते. पूर्वीपासून घराघरांत वापरली जाणारी ही सवय केवळ तोंडाला चव देण्यासाठी नसून पचनसंस्था सक्षम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अपचन, ...
MHADA Lottery 2026 Update: म्हाडाने २०२६ नवीन घरांची लॉटरी जाहीर केली असून, यामध्ये मुंबईतील विविध महत्त्वाच्या भागात हजारो घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ...