राज्यात गेल्या काही वर्षांत समृद्धी महामार्गासह अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणावर उभारणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारल्यामुळे वाहनांचा वेग आणि संख्या दोन्ही वाढले आहेत; मात्र या सोयीबरोबरच अपघातांचे प्रमाण ...
राज्यात रिक्षा परमिटची फेरतपासणी होणार आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परमिट मिळवल्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता परिवहन विभाग 'अॅक्शन मोड'मध्ये आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील जिल्ह्यातील सर्व रिक्षा परवान्यांची फेरत ...
Vande Bharat Train New Record: वंदे भारत ट्रेनने १ लाख फेऱ्यांमधून कोट्यवधी प्रवाशांना सुलभ, सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव दिल्याचे म्हटले जात आहे. ...
भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचा धोका वाढला आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण होते. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...
Mumbai Local Central Railway Set New Record: गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर किती लोकल ट्रेन वाढल्या, किती स्थानके वाढवण्यात आली, वंदे भारत ट्रेनची संख्या किती झाली? सविस्तर जाणून घ्या... ...