Navratri 2022: नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस किंवा दहा दिवस उपास करतात. उपास हा फक्त आहाराच्या बाबतीत असून चालत नाही, तर उपासाला जोड लागते ती उपासनेची. म्हणून केवळ जेवणाबाबत पथ्य पाळून उपयोग नाही, त्याबरोबर कायिक, वाचिक आणि मानसिक उपासही करायला हवा, तरच ...
कन्या राशीत जुळून येत असलेल्या अद्भूत योगाचा शुभ प्रभाव सर्वपित्री अमावास्येसह नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाही दिसून येऊ शकतो. कोणत्या राशींना लाभदायक ठरणार? ...
Swami Samartha: आपल्यावरील दुःखाचा भार कमी व्हावा म्हणून आपण देवाची उपासना करतो. उपासनेने मन शांत होते व योग्य निर्णय घेण्यास, योग्य मार्ग निवडण्यास मदत होते. परंतु त्याचबरोबरीने गरज असते ती म्हणजे दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या चुका टाळण्याची आणि ...