यासंदर्भात प्रहार संघटनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र शासनाने वाढत्या शहरीकरणामुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी भूमिगत ... ...
तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या या बनवस गावांमध्ये आतापर्यंत उपकेंद्रात आरोग्य सुविधा दिल्या जातात.चाटोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बनवस येथे उपकेंद्र ... ...
जिंतूर तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या प्रचंड आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील कामगार कामानिमित्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या भागात ... ...
पोखर्णी - परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानावेळी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांमध्ये सकाळपासूनच ... ...
कोरोनाच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात मतदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यात शुक्रवारी पार पडल्या. ग्रामीण भागातील महत्वपूर्ण निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे ... ...