महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई करून आपल्या संघाला खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचविले. ...
जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची तेजस्विनी राजेंद्र सागर हिने चमकदार कामगिरी करीत दोन हजार पाऊंडचे पारितोषिक जिंकले. आंतरराष्ट्रीय वूमन इंटरनॅशनल मास्टर तेजस्विनी सागर हिने या स्पर्धेत दोन आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंना पराभूत केले. ग्रँडमास ...
महाराष्ट्राच्या निखिल माळी, प्रवीण पाटील, जगदीश रोकडे, भाग्यश्री फंड यांनी आपआपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पहिल्या खेलो इंडिया १७ वर्षांखालील गटात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ...
राज्यातील शरीरसौष्ठवपटूंचे स्वप्न असलेल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेची रोमांचक लढत २४ आणि २५ फेब्रुवारीदरम्यान वांद्रे येथे रंगणार असून यंदाच्या किताब विजेत्या शरीरसौष्ठवपटूवर दीड लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. ...
केंद्र सरकारने वर्ष २०१८-१९ साठी अर्थसंकल्प सादर करताना युवक व क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये २५८.१९ कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यात शालेय क्रीडा स्पर्धा ‘खेलो इंडिया’साठी जवळजवळ ५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
बीसीसीआयच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) सदस्य डायना एडलजी यांना एकरकमी लाभ देणे हे दुटप्पी भूमिकेत मोडत असल्याने त्यांना हा लाभ देऊ नये, अशा आशयाचे पत्र कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी लिह ...