बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. ...
देशात ४० ते ४५ टक्के कोळसा खाणी आणि खनिजे केवळ झारखंडकडे आहे. आधी बिहारकडे होतो जेव्हा एकखंड बिहार होते. आम्ही राजे आहोत ...
कोणत्या राज्यांत किती घट? जाणून घ्या... ...
ओडिशातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
एक मोठा दहशतवादी कट उघडकीस आला असून पोलिसांनी भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या ८ संशयितांना अटक केली आहे. ...
दारूच्या नशेत असलेल्या नवरदेवाने सर्व मर्यादा ओलांडल्या. नवरदेवाने भर मंडपात नवरीशी गैरवर्तन केलं आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासरच्या मंडळींशी हाणामारी केली. ...
दिल्लीच्या सरिता विहार परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ...
खोऱ्यात कायम दहशतवादी व्हिआयपी, सैन्य, पोलीस आणि सुरक्षा जवानांना टार्गेट करण्यासाठी रस्त्याशेजारी IED स्फोटके ठेवतात. ...
जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांत भारतासह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, चीन, इजिप्त व इंडोनेशिया या प्रमुख देशांचा समावेश आहे. ...