भारतात पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त असून, ते नियंत्रणात आणण्यासाठी साध्या-सोप्या व अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अतिदक्षता विभागाचे राष् ...
शहरात आदिवासी भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा करत केंद्र सरकारने केलेल्या भारतातील तीर्थक्षेत्राच्या सुचित त्र्यंबकेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करील, असे आश् ...
तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाच्या अस्मितेचा पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चर्चा सुरू झाली की, निवडणूक आली म्हणून समजावी, एवढी चेष्टा या प्रकरणाची झाली आहे. निवडणूक आली की अस्मिता जागवायची, मते मागायची. आणि एकदा का निवडणुका पार पडल्या की प ...
महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री चक्रधरस्वामी व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ झाला. यंदाचे हे ३१ वे वर्ष आहे. नाशिक जिल्हा महानुभाव समिती आणि दत्त मंदिर संस्थान यांच्या संयुक ...
वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप ...
: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणारे विशेष शिक्षक व परिचर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची ...
गौरी तथा महालक्ष्मींच्या साडी-चोळीच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवसाय साधणाºया कापड व्यावसायिकांना नवरात्री आणि दिवाळीचीही सुवर्णसंधी लाभली आहे. या सण, उत्सवांच्या काळात होणाºया खरेदीमुळे कापड व्यावसायिकांना बसलेल्या जीएसटीच्या धक्क्याची तीव्रताही कम ...
प्रायोगिक रंगभूमी सध्या जागा, पैसा, वेळ अशा अनेक समस्यांमुळे संकटात सापडली असून, ही रंगभूमी वाचविण्यासाठी नाट्यवेड्या प्रेक्षकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असा सूर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात आयोजित परिसंवादात निघाला. ...
शाळेच्या २२ वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रिणी, त्यांनी स्थापन केलेला व्हॉट्सअॅप ग्रुप, त्यातून काहीतरी वेगळे करावे या विचारातून सुरू झालेले छोटेछोटे उपक्रम व त्यातून आकाराला आलेली ‘ठेवा संस्कृतीचा’ संस्था. आॅगस्ट २०१६ पासून या ग्रुपतर्फे विविध उपक्रमास ...