गोल्फ क्लब मैदान येथून रविवारी सुरू झालेली ही रॅली घोटी, कसारा, शहापूर मार्गे गेल्यानंतर भिवंडी फाटा येथे मुक्कामी राहणार आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता रॅलीचे ठाणे, घाटकोपर,दादर, भायखळा, फोर्ट मार्गे गेट वे आॅफ इंडिया असा या रॅलीचा समारोप होणार असल्य ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज २२ सप्टेंबरच्या वाढीव अंतिम मुदतीत भरल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार शेतकº ...
: स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरप ...
पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावा सापड ...
पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ...
साराशकिरण अग्रवालनाशिक महापालिकेत सत्ता असूनही भाजपाला डोके वर करता येऊ नये, अशी नाकेबंदी शिवसेना व अन्य विरोधी पक्षीयांकडून केली गेलेली दिसत आहे. यावर उपाय म्हणून शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपा सदस्यांचा अभ्यासवर्ग घेण्यात आला असून, पक्षाची कथ ...
दहावीच्या परीक्षेच्या निकालात चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण एकूण टक्केवारीत घेण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना राज्यभरात दुपटीने विद्यार्थी संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी रा ...
महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवडप्रक्रिया केवळ भाजपामुळे रखडली असून, सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजपाच्या गटनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे. ...
भारतातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी समाजासाठी योगदान देऊन आदर्श समाजाचा पाया रोवला आहे. अशा महापुरुषांना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर उभे करण्यासाठी देशात वाचन संस्कृती जोपासली तर मोठ्या प्रमाणात खर्च करून पुतळे उभारण्याची गरज नसल्याचे प ...