विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष ...
केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटी आणि नोटबंदी या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला सावरायला थोडा वेळ लागला. काही प्रमाणात कामगारांवरही परिणाम झाला होता. तरीही औद्योगिक कामगारांना हे वर्ष दिलासादायक ठरले आहे. ...
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयात बुद्ध जयंती प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. व्यासपीठावर रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, संजय गालफाडे, उत्तम उगले, नगरसेवक प्रा. शरद मोरे, अ ...
दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर केला जात असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यातूनच गंभीर दुखापत होते, तसेच काहींना जीवही गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर करू नका, कार चालविताना सीट बेल्टचा व ...
निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
येथील विल्होळी ते औद्योगिक वसाहत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याने विल्होळीतील हजारो कामगार ये-जा करीत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांनी ...
महापालिकेत नियमावर बोट ठेवून करवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला जातो; पण महानगरपालिका नगरविकास कायद्यामध्ये तरतूद असलेल्या क्रेडिट बॉँडसारख्या सवलतीच्या योजना लागू करताना मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. ...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
शहरात मोकळा भूखंड किंवा सोसायटीची खुली जागा दिसली की कर उद्यान या महापालिकेच्या धोरणामुळे शहरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल चारशे उद्याने फुलली खरी; परंतु देखभाल दुरुस्तीत सातत्य नसल्याने मोजकी उद्याने वगळता सर्व उद्यानेच भकास झाली आहेत. गणेशवाडीतील उद् ...