याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक ...
सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या ९ आॅगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील डोंगरे वसतीगृह मैदंना येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याच माहिती पत्रकार परिष ...
शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक संगणकाशी जोडून पॉस यंत्राच्या सहाय्याने रेशनच्या धान्य वाटपात नाशिक जिल्ह्याने सलग दुसऱ्या महिन्यात राज्यातील अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात जुन्या जलसंवर्धन रचनेतील १९७०च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा पाझर तलाव लक्ष्मणपाड्याच्या आदिवासींनी पुनर्जीवित केला आहे. ...
नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील मतभेदांची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. ती केवळ मतभिन्नतेच्याच पातळीवर राहिली नसून परस्परांना शह-काटशह देण्यापर्यंत पोहोचल्याने त्यातून कटुता वाढीस लागू पाहते आहे. सदरची बाब अंतिमत: शहराच्या वि ...
जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत ना ...
चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन एक कंटेनर घाटाच्या खोल दरीत कोसळला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने तीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात झाला. ...
निफाड : तालुक्यातील पालखेड गावाजवळून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड पडले असून, सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सदर घटनेकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन ...