राज्यातील जळीताच्या घटनांचे प्रमाण आणि त्यात मयत झालेल्यांची संख्या पाहता ६० ते ७० टक्के भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. अशा रुग्णांना त्वचा मिळाल्यास त्यांचेदेखील प्राण वाचू शकतात, यासाठी नाशिकमध्ये त्वचादानाबाबत सुरू झालेल्या चळवळीत सहभागी होणाऱ्य ...
पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात शासनाच्या अध्यादेशातील सूचनांनुसार अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरणे अपेक्षित असताना ज्यांनी कोठडीतील संशयिताच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले त्यांच ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले. ...
हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिक ...
राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे. ...