गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्म ...
नाशिक जिल्ह्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ...
सामान्य माणसासाठी हवाई स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून विमानसेवा सुरू करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला ती नीट चालविता आली नाही आणि ही सेवा बंद पडली. त्याची गंभीर दखल घेत भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कंपनीची राज्य ...
नाशिक शहरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या शनि चौकातील श्री कार्तिकस्वामी मंदिरात काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकस्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन ...
शहरात आत्तापर्यंत २ लाख ६९ हजार पाचशे मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे झाल्याचे आयुक्त मुंढे यांनी छातीठोकपणे महासभेत सांगितले आणि यातील २५ मीटरपर्यंत बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना कम्पाउंडिंगचा आधार घेण्यास सांगितले. परंतु अद्याप या मिळकतींची मनपाकडू ...
शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल ...
शिक्षण घेण्यासाठी अनेक नवीन संधी आणि मार्ग उपलब्ध होत असून, शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्स एज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग नोकरी व उद्योगधंदा करणाऱ्या नागरिकांना उपलब्ध झाला आहे. ...
दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत १३० इच्छुक उमेदवारांनी २१९ अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक घोषीत झाल्यानंतर आता सर्वच पॅनलच्या सर्वच इच्छुक उमेदवारा ...
जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...