सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली कारभारी अहिरे या विद्यार्थिनीची मोहाली (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तर निकिता केदा बच्छाव हिची बारामती (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कराटे स ...
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल ...
मालेगाव : तिघांविरुद्ध गुन्हा दाखलमालेगाव : कत्तलीच्या हेतूने येथील आझादनगर भागातील त्रिकोणी उद्यान परिसरात ९८ हजार रुपये किमतीची १५ जनावरे कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवणाऱ्या तिघा जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते ...
यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील १५१ तालुक्यांतील २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. शासनाने दुष्काळ घोषित करण्यापूर्वीपासूनच काही तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यातही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असताना त्यात आता ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात ऊसतोडणी करतांना मजूरांना ऊसाच्या शेतात चार बछडे आढळून आले. दोन बछडे ऊसाच्या शेतात निघून गेले असून मजूरांना मिळालेले दोन बछडे वनविभागाने ताब्यात घेऊन मादीच्या प्रतीक्षेत ऊसाच्या शेताच्या कडेला कॅरेटमध ...
राजापूर : येथील अलगट वस्तीजवळील सोनतळा येथे मागील महिन्यात जळीत झाल्याने नामदेव भोरू ठाकरे यांच्या घराचे व घरातील संसारपयोगी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ...