सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे. ...
सिन्नर: - कर्करोगासारखे आजार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये मोठया प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरामुळे होतात. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे, ...
खामखेडा : गावशिवारात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समतिीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा ख ...
वावी : सिन्नर तालुक्यात जनावरांमध्ये पीपीआर नावाचा आजार बळावत असून, त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मेंढपाळ व्यावसायिकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा ख ...
जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, मालेगाव या पाच तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींची मुदत मार्च ते मे महिन्यात संपुष्टात येत असून, राज्य निवडणूक आयोगाकडून तत्पूर्वीच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यादृष्टी ...