यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चाºयाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगुरला शासकीय स्मारक होऊन २० वर्षे झाले असून, या ठिकाणी भगुर नगर पालिकेने गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या पुढील भागात एक व मागच्या खोलीत एक असे दोन नळ कनेक्शन दिले आहे. तसेच पुरातन विभागाने या ठिकाणी पर्यट ...
येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले. येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विश ...
तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांच्या दृष्टीने त्यांची प्रत्येक ठिकाणी होणारी कामगिरी ही लोकहिताचीच असते, परंतु असे असेल तर मग नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा मुंढे यांच्या पाठीशी राहण्यासाठी इतका अत्यल्प प्रतिसाद कसा, लोकांना मुंढे रूचले नाहीत ...
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर गेल्या नऊ महिन्यात महापालिकेतील आणि शहरातील वातावरणही ढवळून निघाले होते. गेल्या महिन्यात मुंढे यांची बदली झाली असली तरी ती रद्द करण्यासाठी सुरू असलेले मार्चे, न्यायालयात जनहित दाखल करण्याच ...
दिंडोरी : दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
जळगाव नेऊर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी चिचोंडी,ता.येवला येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली व प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेऊन अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या. ...
मालेगाव : तालुक्यातील दुष्काळी स्थिती, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठ्याचा विचार करून व गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...