ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर अशा नगरपंचायतीत पूर्वीपासूनच समाविष्ट असलेल्या अंगणवाड्यांची गेल्या चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून, शासन निर्णयानुसार नगरपंचायतींनी या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या असल्याचे ठरवून त्यांना सुविधा पुरवि ...
न्यायालयाच्या आदेशानुसार पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर या कामास गती देण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराला नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी तंबी दिल्याने शनिवारी (दि.२९) यंत्रसामग्री तीन ते चार पटीने वाढविण्यात आली. ...
येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमाकांची मोठी शिक्षण संस्था असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ हजार ६९४ मतदारांची अंतिम यादी शनिवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली आहे. ...
जुने नाशिक परिसरातील सुमारे पाच मुलांसह महिला, पुरुषांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व आमदारांमध्ये स्थानिक पातळीवर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेतील मरगळ व नाराजी दूर करण्यास ...
मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात चंदनचोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. पंधरवड्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष कापून नेले होते. ...
विद्यापीठांना संलग्न महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने अभ्यासक्रमातील गुणवत्ता विकासावर त्याचा परिणाम होत असून, सध्याच्या स्थितीत विद्यापिठांना केवळ परीक्षांचे संयोजन करण्याचे काम करावे लागत आहे. ...
मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळेल. याबरोबरच पावसाळी पर्यटनाचे वेध लागण्यास सुरुवात होईल. वर्षा सहलीचा आनंद लुटतान्ाां नेमकी काय खबरदारी घ्यावी, ...