घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे. ...
सटाणा : कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वत:वर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. असे ...
पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प् ...
गृहखात्याने राज्यातील १०१ पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक पोलीस आयुक्तालयाचे मोहन ठाकूर यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात चार अधिकारी बदलून येत आहेत. ...
शहरात गेल्या सात महिन्यांत दीडशे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून, त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्र ...
दुचाकीवर प्रवास करणाऱ्या साल्या-मेव्हण्यास अडवित टोळक्याने बेदम मारहाण करून लुटल्याची घटना वडाळा नाका भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस होत असून, जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होत आहे. त्र्यंबक आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असून, गुरुवारीदेखील या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ...
गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या आमिषाने डीटी मार्केटिंग कंपनीने ३८ जणांची सुमारे दोन कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद अंबड पोलिसांत दाखल आहे. मार्केटिंगच्या सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...