पेठ : शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने आॅगस्ट क्रांती दिनापासून शासनविरोधात असहकार आंदोलन सुरू केले असून, जनतेशी संबंधित कामकाज सुरू राहणार असले तरी शासकीय बैठका, अहवाल सादर करणे या कामांवर काम बंद आंदो ...
लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करून सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात आले. ...
नाशिक- २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापुर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलीकॉप्टरची मदत घ् ...
नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशा ...
मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्य ...
कळवण : कळवण - नाशिक रस्त्यावरील मौजे साकोरे गाव, साकोरेपाडा या ग्रुप ग्रामपंचायत गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने कळवण तालुक्यातील पहिले डिजिटल ग्राम होण्याचा बहुमान मिळविला असून, साकोरेपाडाही लवकरच कॅशलेस होणार आहे. ...
सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: ...