स्मार्ट सिटी अंतर्गत पाणीपुरवठा मनपाच्या विभागाचे आधुनिकीकरण करतानाच पाण्याची होणारी गळती आणि जल व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी स्काडा मीटरची निविदा पुन्हा एकदा काढण्यात आली आहे. यापूर्वी या निविदेत परस्पर फेरबदल केल्याच्या संचालकांच्या आरोपावरून वादग्र ...
विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अचानक रुग्णालयाचे स्वयंपाकगृह गाठले आणि तेथील खुर्च्यांची आदळआपट करत फु टलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वत:लाही जखमी करून घेतल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ...
पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत. ...
मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे. ...
कर्मयोगीनगरच्या नाल्यातील भूमिगत गटारीच्या एका फुटलेल्या चेंबरमध्ये श्वान पडले. येथील श्रीजी सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना श्वानाच्या भुंकण्याचा आवाज आल्याने चेंबरमध्ये श्वान पडल्याचे त्यांच्या रविवारी (दि.१५) लक्षात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून ...
देशभरात ५२वा अभियंता दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्येही विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांमधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभियंता दिन साजरा करण्यात आला. ...
कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ...