मालेगाव : तालुक्यात ७६ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे आतापर्यंत ९३.२४ टक्के खरीप पेरणी झाली आहे सध्या खरिपाची पिके जोमात असतांना शेतकऱ्यांवर युरिया सारख्या रासायनिक खतांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कृषी सेवा केंद्रावर मुबल ...
राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, सा ...
देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्य ...
येवला : कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत. ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ...
खामखेडा : खामखेडा-पिळकोस रस्त्यावर शिवाजीनगरजवळील वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. ...
येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे. ...
सिडको : कोविड- १९ महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा वाहतूकसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उद्योग-व्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित माल ग्राहकांपर्यंत पोहोच करता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळास प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीस पर ...
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून ढोबळी मिरची लागवडीस प्राधान्य देतात. विशेषत: दारणा नदीच्या काठावरील चाडेगावच्या शिवारात ढोबळी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळते. शेडनेटमधील ढोबळी मिरचीला प्राधान्य देण्यात येते. ...
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे ...