पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ...
मनमाड: अभिनेत्री कंगना रणावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यचे पडसाद मनमाड शहरात उमटले. शहर शिवसेनेच्या वतीने एकात्मता चौकात निदर्शने करून कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी क ...
निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले. ...
लासलगाव : कृषि उत्पन्न बाजार समतिीत आज 2862 रूपये सर्वाधीक भावाने 16304 क्विंटल कांदा लिलाव झाला. आज 1000 ते 2862 तर 2501 रूपये भावाने लिलाव झाला. काल मंगळवारी 924 वाहनातील 11992 क्विंटल कांदा लिलाव किमान 800ते कमाल 2554 तर सरासरी 2000 रूपये भावाने झ ...
निफाड : तालुक्यात मंगळवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजेपासून बुधवारी (दि.९)सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ७८ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्कअधिकारी डॉ. चेतन काळे यां ...
त्र्यंबकेश्वर : शहरात प्रवेश करताना श्रीगजानन महाराज चौकात सुरु असलेले काम तसेच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ग्रामदेवता महादेवी पोलीस स्टेशन या ठिकाणांना जोडणारा जव्हार फाटा (लिंकरोड) रस्त्याची अद्या अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकांची खड्यात आदळून वाहने अन ...
येवला : तालुक्यातील १३ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. ९) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील अंदरसुल व उंदिरवाडी येथील दोघा बाधित पुरूषांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ६ बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होवून घरी ...
येवला : गेल्या तीन दिवसात झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील २६ गावांमधील ३ हजार १०४ शेतकऱ्यांच्या २ हजार १८८.९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी दिली. ...