सटाणा : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करून, ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती बागलाण ...
चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मात्र केवळ सात स्वॅब प्रलंबित असून, शहरासह कोरोनामुक्तच दिसून येत आहे. ...
राष्ट्रवादी कँग्रेसच्या वतीने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार संकल्पना राबविली जाते. या जनता दरबार उपक्रमात अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. ...
नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच ...
वडाळागावातील अण्णा भाऊ साठेनगरच्या शेवटच्या टोकाला अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळात असलेल्या एका प्लॅस्टिक भंगारमालाच्या अनधिकृत गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शेकडोंच्या संख्येने उसळलेल्या बघ्यांच्या ग ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी (दि.२९) हजारो पंत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी, पणती पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी झालेली चेंगराचेंगरी व एका महिलेचा पाय घसरून पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने पर्यटनस्थळे खुली करून अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठ ...