दरम्यान, शासनाने लाॅकडाऊन काळात मदत म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे लाभार्थींची मंजूर रक्कम बँक खात्यात टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ... ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया आदींच्या किमतींत प्रचंड वाढ झाल्याने खतांच्या किमतींत झालेल्या वाढीचा मोठा फटका देशभरातील शेतकऱ्यांना बसणार ... ...
कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या पाहता, १ एप्रिलपासून संचारबंदी ... ...
कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. कार्यशाळेत ... ...
मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा नगरपालिकेला मागील काही दिवसांपासून जनतेच्या आरोग्याची कोणतीही काळजी दिसत नाही. मागील ... ...