घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे. ...
देगलूर : भाजी मंडईतील फळभाजी विक्रेत्यांची (बागवान) दुकाने अतिक्रमणामध्ये नाहीत, असे सांगणार्या मुख्याधिकार्यांनी या मोहिमेमध्ये आमच्या दुकानांची तोडफोड करावयास लावून विश्वासघात केल्याचा ठपका ठेवीत देगलुरातील बागवानांनी आपले व्यवहार बंद ठेवून उपजि ...
हंगामी वसतीगृहांच्या मान्यतेबाबत जि़प़चे प्रा़ शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेवून सांगतो अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांना वारंवार विचारले असता संचिका आता माझ्याकडे उपलब्ध नसून माहिती घेतल्यानंतरच सांगेन असे ...
लोहा : राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक, यांत्रिकीसह इतर विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वेतनवाढीसह इतर प्रमुख मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारल्यामुळे बससेवा ठप्प झाली. ...