आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या विवाहित मुलीचा समावेश आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने नागपूरच्या विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे. ...
अनेक सरकारी वकील न्यायालयात व कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहात नसल्याचे, न्यायालयात वेळेवर येत नसल्याचे आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...