जागतिक वसुंधरादिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पर्यावरण प्रेमी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद करीत आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागपुरातील विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ...
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर निराधार आरोप लावून त्यांचा अपमान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात जय जवान जय किसान संघटना, असंघटित कामगार कॉंग्रेसने त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. ...
वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली. ...
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या धर्तीवर आता राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येत आहे. ...
प्राणी व विशेषत: पक्ष्यांना थेंबभर पाण्यासाठी दूरवर वणवण भटकावे लागते. त्यांचा हा संघर्ष कमी व्हावा, हा उद्देश घेऊन ‘ग्रीन अॅण्ड क्लीन फाऊंडेशन’चे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. ...