हिवाळी अधिवेशन आले की राज्याचे अवघे सरकार संत्रानगरीत अवतरते. यावर्षीपासून हे सत्र पावसाळ्यात होउ लागले आहे. मंत्री, आमदार, प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, प्रशासनाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी अशा सर्वांनी जो परिसर याकाळात सर्वाधिक गजबजलेला असतो तो म्हणजे व ...
मे महिना अर्ध्यात आला आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झ ...
शहरातील रविनगर भागातून जात असलेल्या एका ऑटोला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ऑटोत बसलेल्या दोन महिला काही प्रमाणात भाजल्या गेल्या तर बाकीचे प्रवासी सुरक्षित राहिल्याची घटना घडली. ...
मामाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला टाटा एसने धडक दिल्यामुळे करुण अंत झाला. मिथिलेश संजय टोपरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कळमन्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. ...
एका तरुणाला मारहाण करून तलवारीच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्याला पाच लाखांची खंडणी मागितली. २६ एप्रिलच्या दुपारी घडलेल्या या गुन्ह्याची बजाजनगर ठाण्यात तब्बल दोन आठवड्यानंतर नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी वर्तुळात उलटसुल ...
पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवे ...
दिघोरी येथील तक्रारकर्ते आश्मी रोड करियर्स यांना वाहन विम्याचे १७ लाख ७ हजार ३७७ रुपये ७ टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला. तसेच, तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हज ...