तंत्रज्ञान क्रांतीमध्ये ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मौलिक वाटा असून या माध्यमातून अनेक अशक्यप्राय बाबी प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. याच ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा उपयोग करून ‘व्हीएनआयटी’तील सहयोगी प्राध्यापक डॉ.श्रीराम सोनवणे यांनी शुद्धीकरणासंदर्भात एक मोठा शोध लाव ...
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली. ...
आपली साहित्यकृती ज्ञानपिठ पुरस्काराच्या लायकीची होती. तरीही लायकी नसताना भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. अलिकडे पुरस्कारही मॅनेज होत असून ज्ञानपिठाच्या पिठात आता किडे वळवळताहेत, अशी गंभीर टीका ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी केल ...
यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत. ...
नंदनवन पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपये प्राप्तिकर विभागाच्या स्वाधीन करण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
सुधाकर गायधनी हे विदर्भाच्या मातीतील कवी आहेत. सामाजिक जाणिवा आणि वेदना अनुभवलेल्या या कवीची प्रज्ञापकडही तेवढीच मजबूत आहे. म्हणूनच त्यांच्या कविता सर्वकालीन ठरतात, अशा भावना ‘कब्रीतला समाधिस्थ’या काव्यप्रकाशन सोहळ्याप्रसंगी पाहुण्यांंनी व्यक्त केल्य ...
मॉल्स, शॉप्समध्ये आकस्मिक भेट देऊन तेथील चेंजिंग रूम तपासण्यासाठी विशेष तपास पथक निर्माण करण्याची तयारी केली आहे. परिमंडळ-२ मधील कुठल्याही मॉल, शॉप, शोरूम किंवा दुकानांना भेट देतील आणि तेथील चेंजिंग रूमची तपासणी करतील. ...