आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Raj Bhavan,garbage collected, nagpur news शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेक ...
farmers relief सामूहिक शेततळ्यामध्ये जीओमेंबरेन अंथरण्याचे काम स्वीकारल्यानंतर सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दोन तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी चार लाख रुपयांवर रक्कम अदा करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गजराज ट्रेडिंग ...
cold again, nagpur news मागील आठवड्यात जरा कमी झालेली थंडी पुन्हा परतली आहे. दोन दिवसांपासून थंडीचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम वातावरणावर जाणवायला लागला आहे. ...
High Court slapped petitionersसंशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले. ...
543 registries on the last day of the year, nagpur news बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत देऊ केलेल्या ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा ग्राहकांनी घेतला. गुरुवारी सवलत मिळण्याची अखेरची तारीख असल्याने नागपूर ...
Police Roses and love advice शहरातील विविध भागांत नागरिकांना गुलाबपुष्प देऊन पोलिसांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सुरक्षित राहून घरीच सेलिब्रेशन करा, असा सल्लाही पोलिसांनी यावेळी नागरिकांना दिला. ...
Niteen Gadkari adopted villages केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील चार गावांची निवड केली. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून मात्र या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. ...